महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

प्रयोगशील शेतकऱ्याने फुलविला कलकत्ता पानमळा

नेशन न्यूज मराठी टीम.

अकोला / प्रतिनिधी – आधुनिक तंत्राची कास धरत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न यावं, असा यशस्वी प्रयोग अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारुन कलकत्ता पान मळ्याची शेती केली आहे. रामचंद्र टिकाराम बरेठीया असे या शेतकऱ्याचे नाव आहे. फळबाग शेतातून समृद्धी साधण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असतानाच आता शासकीय योजनेच्या पाठबळातून कलकत्ता पान मळ्याची शेती त्यांनी फुलवली आहे.

कलकत्ता पान लागवडसाठी त्यांना अडीच लाखांपर्यत खर्च आला असून अकरा महीने पिक मिळणार आणि हा प्रकार सलग पुढील दहा ते बारा वर्ष चालणार आहे. तर येत्या दोन महिन्यात लागवड खर्चही निघणार असल्याचे बरेठीया यांनी सांगितले. कलकत्ता पान हे आपल्याकडील पिक नसून बाहेरील राज्यातून त्याला मोठी मागणी असल्याचे बरेठीया यांना समजले. आणि या संदर्भात त्यांनी युट्युब वरून आणि उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी यांचे मार्गदर्शन घेतले व सर्व प्रकारची माहिती त्यांच्याकडून समजावून घेतली. आणि पुढे हा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात केला असे बरेठीया यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »