महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलाला भगदाड

नेशन न्यूज मराठी टीम.

नंदुरबार / प्रतिनिधी – गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तिघी राज्यांना जोडण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सारंगखेडा येथील तापी नदीवर असलेला ब्रिटिश कालीन पुलाला मोठं भगदाड पडले असून पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 126 वरील सारंगखेडा येथील तापी नदीवरील ब्रिटिश कालीन पूल खचला असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पूल खचला आहे. यामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी जवळपास शंभर किलोमीटरचा फेरा मारून गाव कऱ्यांना जावे लागत आहे, त्यासोबत या गावांमधील वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा ही प्रभावित होणार आहेत जिल्हा प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या पुलाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी तसेच या महत्वपूर्ण मार्गावरील कामांकडे दुर्लक्ष करणारे अभियंत्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा विविध पक्ष्याच्या नेत्या कडून व्यक्त केली जाते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »