महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही – संजय राऊत

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – सध्या देशभर सुरु असलेली परिस्थिती पाहता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत ह्यांनी मुंबईत माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणाले कि, भारतीय जनता पक्षाकडे सध्या भ्रष्टाचाराशिवाय दुसरा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. गेल्या दहा वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनी देखील त्यांच्या काळात केला नसेल. काल गुजरात मंत्रालयाचे वेगळे प्रकरण बाहेर आले आहे. 3700 कोटींचा घोटाळा भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या उद्योगपतींना कसा मिळवून दिला गेला? हे समोर आले आहे. अशी रोज प्रकरण येत आहेत, केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे.

महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे. तो म्हणजे दंगली पेटवायच्या, लहुजी सारखे मुद्दे समोर आणायचे ,दंगली घडवायच्या, मोर्चे काढायचे, परंतु 2024 झाली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही, अशी गॅरंटी इंडिया पक्षातर्फे आम्ही देत आहोत.

ज्या ठिकाणी चद्रयान ने तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहिजे. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी जे काम केलं आहे, त्यामुळे हे आपलं यान हे चंद्रावर गेला आहे. तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता परंतु काही गोष्टी असतात, त्या विज्ञानाशी जोडलेल्या असतात. हे वीर सावरकरांचे म्हणणे देखील आहे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्या धर्माचे अतिक्रमण ठीक नाही.

उत्तर सभा होत आहेत. या उत्तर सभ्यांना कोण विचारत नाही. मुख्य सभेला महत्त्व आहे. यांच्या उत्तर सभा म्हणजे स्वतःवरती अंत्यसंस्कार आणि उत्तर क्रिया आहेत. असे संजय राऊत

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »