महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई

बँड पथक,वाजंत्री व्यवसायातील लोकांनी आपला व्यवसाय सुरू व्हावा या संबंधी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची घेतली भेट

    प्रतिनिधी.

    मुंबई – बँड पथक/ ढोल ताशे वाजवायचा व्यवसाय हा सिजनल व्यवसाय आहे. उन्हाळ्यातील आणि दिवाळीतील लग्नसराई, गणपती, देवी या काळात मोठ्या प्रमाणावर धंदा असतो. गणपतीवेळी तर मुंबई, पुण्यात पूर्ण महाराष्ट्रातून बँड/ढोल ताशा पथके येतात एवढा धंदा या काळात असतो. पण लॉकडॉऊन मुळे या व्यवसायातील लोकांचा महत्वाचा सिजनच घरात बसून जात आहे.या व्यवसायातील लोकं अगदी सामान्य गरीब असलेली लोक आहेत. 4-5 महिने झाले काम बंद आहे अश्यात या लोकांनी आपले घर कसे चालवावे? सरकार कडुन कवडीचीही मदत लोकांना करण्यात येत नाही आहे तेंव्हा या लोकांनी जगायचे कसे?कोरोनाच्या नावावर लॉकडॉवून सरकारने आता थांबवावे..ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी बँड/ढोल ताशे/ब्रास पथकांचा व्यवसाय सुरू करू द्यावा यासाठी ठामपणे या पथकांच्या सोबत आहे. सरकारने एकतर महिना दहा हजार रुपये द्यावेत अन्यथा लोकांना त्यांचे रोजगार सुरू करू द्यावेत. काल 17 ऑगस्ट रोजी बेस्ट, एसटीतील कर्मचाऱ्यांवर लॉकडॉऊनच्या नावावर अन्याय होत असल्याविषयी वीबीएची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यावेळी वाजंत्री व्यवसायातील लोकांनी आपला व्यवसाय सुरू व्हावा या संबंधी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली, लॉकडॉवून मुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी लढणारे एकमेव नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ही जनता आता एकवटत आहे.

    वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे करोना सारख्या महामारीत झालेला लॉकडाऊन त्या मध्ये सरु झालेली उपासमार व बंद पडलेला बँड व्यावसाय कधी सुरु होईल माहित नाही . मुंबई / ठाणॆ ब्रास बँड संघटना चे पदाधिकारी यांनी आपल्या समस्या मा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबासमोर मांडल्या त्यांनी बँड व्यावसायीकाच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिले .त्या बद्दल साहेबांचे सर्व बँड व्यावसायीका आभार मानले. त्यावेळी सोबत वंचित बहुजन आघाडी चे चेम्बुंर तालुक्याचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

    Related Posts
      Translate »