महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पर्यावरण

खोणी गावाजवळ नदी पात्रात मृत माशांचा खच

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण ग्रामीण भागातील मलंगगड नदीपात्रात मृत माशांचा खच झाला आहे. खोणी गावाजवळ हे सर्व मृत मासे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होणार आहे.                         

मलंगगड भागातून येणाऱ्या नदीपात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी असते. या पाण्यावर अनेक ठिकाणी बारमाही शेती देखील केली जाते. मात्र वाढत्या जलपर्णीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध राहत नाही. तर असलेल्या पाण्यावर आता जलपर्णीने ताबा मिळवला असल्याने त्याचा धोका हा जलचरांना देखील बसायला सुरुवात झाली आहे.दरम्यान नदीपात्रात मृत अवस्थेत आढळलेल्या माश्यांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने उपायोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »