नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. ८ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
➡ वर्धा – ५६.६६ टक्के
➡ अकोला – ५२.४९ टक्के
➡ अमरावती – ५४.५० टक्के
➡ बुलढाणा – ५२.२४ टक्के
➡ हिंगोली – ५२.०३ टक्के
➡ नांदेड – ५२.४७ टक्के
➡ परभणी -५३.७९ टक्के
➡ यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के
Related Posts