महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश लोकप्रिय बातम्या

भारतीय तटरक्षक दलाकडून ३२ बांगलादेशी मच्छिमारांची सुटका

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय तटरक्षक दलाने  32 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि दोन्ही तटरक्षक दलांमधील विद्यमान सामंजस्य करारानुसार आज त्यांना बांगलादेश तटरक्षक दलाकडे सुपूर्द केले. भारत-बांगलादेश  आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ  बोटी उलटल्यानंतर ‘वरद’ या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने 32 बांगलादेशी मच्छिमारांची  सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक जहाज ‘तजुद्दीन'(PL-72) च्या स्वाधीन केले.  बांगलादेशी मच्छिमारांचे प्राण वाचवण्याच्या मानवतावादी भूमिकेबद्दल बांगलादेश तटरक्षक दलाने भारतीय तटरक्षक दलाचे आभार मानले आहेत.

बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनार्‍यावर 19-20 ऑगस्ट 22 दरम्यान  चक्रीवादळ/कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  बांगलादेशी मच्छिमारांच्या बोटी उलटल्या होत्या. यापैकी बहुतांश मच्छीमार खवळलेल्या समुद्रात मासे मारण्याच्या जाळ्यांना जवळपास 24 तास लटकत होते आणि जगण्यासाठी धडपडत होते.  20 ऑगस्ट 22 रोजी  जवळपास 24 तासांनंतर, त्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी आणि विमानांनी त्यांना पाहिले आणि बचावकार्य सुरू केले.32 बांगलादेशी मच्छिमारांपैकी 27 जणांना भारतीय तटरक्षक दलाने खोल पाण्यातून सोडवले आणि उर्वरित 5 बांगलादेशी मच्छीमारांना भारतीय मच्छिमारांनी उथळ क्षेत्रातून वाचवले.

या बचावकार्यातून  कठीण परिस्थितीत जीवित हानी टाळण्याची  भारतीय तटरक्षक दलाची  प्रतिबध्दता दिसून येते.  अशा यशस्वी शोधकार्य आणि बचाव कार्यांमुळे   प्रादेशिक शोध आणि बचाव संरचना मजबूत होईलच , शिवाय  शेजारी देशांसोबतचे आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील वृद्धिंगत होईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »