महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही – पाशा पटेल

नेशन न्यूज मराठी टीम.

नंदूरबार/प्रतिनिधी – शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांना चांगली संधी होती परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच काम केले नाही.शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना जर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले असते तर आज गाव सुखी राहिले असते. कृषी मूल्य समिती आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नंदुरबारला बोलताना सांगितले. नंदुरबार जिल्हात एक लाख 65 हजार जमीन पडून आहे.बांबू लागवडीसाठी महाराष्ट्रात काम करीत असताना भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता नंदुरबार जिल्हात बांबू लागवड व्हावी ही माझी इच्छा आहे.नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन पडून असताना त्याच्या फायदा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होईल यासाठी शासनासोबत चर्चा केली आहे.आणि त्याच संबंधित दौरा केला असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सात लाख अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे आणि हे अनुदान पुढे वाढेल जर एवढे प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात आले तर जिल्ह्याच्या कायापालट होणार आहे.

भविष्यात बांबूची मागणी वाढणार आहे, बांबू साठी चांगले दिवस आले आहेत जर अर्धा महाराष्ट्र बांबू लागवड केली तरी बांबूची मागणी कमी होणार नाही म्हणून नंदुरबार जिल्हात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी असे पाशा पटेल यांनी सांगितले .कापूस व सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी दिल्लीला जाऊन चर्चा करणार आहे व कशाप्रकारे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे, त्यासोबतच खाजगी विमा कंपन्यांचा वरचढपणा वाढला आहे त्यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. सरकारने एलआयसी प्रमाणेच विमा कंपन्यांना सरकारच्या अधिपत्याखाली आणल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा फायदा होणार आहे असे पाशा पटेल यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »