महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

“आमच्या समस्यांचा निपटारा करणारा खासदार हवा”-तृतीयपंथी मतदारांची अपेक्षा

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

धुळे/प्रतिनिधी – लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर आश्वासने जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यात बेरोजगारी, महागाई तसेच शिक्षण, नोकरी यासह विविध प्रश्नांचा समावेश करण्यात येत आहे.

समाजातील विविध घटकांच्या भावी खासदारांकडून काही अपेक्षा आहेत. पण समाजाची उपेक्षा ज्यांना सहन करावी लागते ते म्हणजे तृतीयपंथी. तृतीयपंथींविषयी नेहमीच समाजातील इतर घटकांच्या मनात दुजाभाव राहिलेला आहे. तृतीयपंथी यांच्या मागण्यांबाबत निवडून येणाऱ्या खासदारांनी विचार करावा तसेच त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा धुळ्यातील तृतीय पंथीयांनी व्यक्त केली आहे.

“निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आमच्यासाठी कोणत्याही योजनांचा समावेश केलेला नाही, मात्र तरी देखील आम्ही मतदानाचा हक्क बजावून खासदारांना निवडून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मात्र निवडणुका झाल्यानंतर आमच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही शासन दरबारी आमच्या मूलभूत समस्यांकरिता वारंवार विनवण्या करून देखील त्याची दखल कोणीही घेत नाही. यामुळे येणाऱ्या खासदारांनी शिक्षण, नोकरी, मूलभूत सुविधा यासह निवास, स्मशानभूमी या महत्त्वाच्या आणि अत्यंत मूलभूत अशा गरजा पूर्ण कराव्यात” अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केली.

Related Posts
Translate »