महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुख्य बातम्या राजकीय

विचार करुन मतदान करा,हे शेवटचे मतदान असणार आहे-प्रियंका चतुर्वेदी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर लोकसभा निवडणुकीचे वातावरण फार तापल्याचे दिसत आहे. आरोप प्रत्यारोपा बरोबरच नेते मंडळी रोज नवनवीन खुलासे करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रियंका चतुर्वेदी या वारंवार बीजेपी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसतात. त्याचप्रमाणे मोदी सरकार हे लोकशाही ला घातक असल्याचे त्या सांगत असतात.

“देशातील यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात पाठवा किंवा त्यांना आपल्या बाजूने घ्या. आधी चंदीगड, मग रामटेक, मग खजुराहो याठिकाणच्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले. सुरत मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध आणि निवडणुकीशिवाय निवडून आला आहे. ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे.” अशी टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारवर केली. तसेच त्यांनी मतदारांना आवाहन केले कि विचार करुन मतदान करा. कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार असल्याचे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

Related Posts
Translate »