महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी मुंबई

बॅग,मोबाईल ठेवण्यासाठी जागा नाही, कामगारांनी मतदान न करने केले पसंत

मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज २० मे रोजी सुरुवात झाली. मतदानासाठी मतदारांना निवडणूक आयोगाने सुरक्षितेच्या दुष्टिने वेगवेगळ्या अटी घातल्या आहे. त्यातच मतदारांना मतदान करतेवेळी मतदान केंद्राच्या आत बॅग आणि मोबाईल नेण्यास मज्जाव केला आहे.

मतदानाच्या सुरक्षितेच्या दुष्टिने ती आट बरोबरही असेल पण मुंबई येथील गोरेगाव येथे या अटी मुळे कामावर जाणाऱ्या कित्येक कामगार वर्गाने बॅग आणि मोबाईल ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने मतदान न करताच कामावर जाणे पसंत केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वर परिणाम होऊ शकतो असे तिथे असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे. या जाचक अटींमुळे मतदानापासून वंचितगोरेगावात मतदाना करण्यासाठी असंघटित कामगार महिला युवक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असताना निवडणूक आयोगाची जाचक अटी मोबाईल आणि बॅग घेऊन जाण्यास परवानगी नाही बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कामगार वर्ग मतदार मतदान न करता कामाला जात आहे आणि मतदानापासून वंचित राहत असून या शुल्क कारणांमुळे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याच बरोबर निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की ही आट शिथिल करून मोबाइल बंद करून आपल्या सोबत घेऊन जाऊ द्यावा तसेच बॅग मतदान खोलीच्या बाहेर ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा मतदान टक्केवारी वर परिणाम होऊन मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Posts
Translate »