महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे काम सुरु – सचिन अहिर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे फडणवीस गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे मोठ मोठे पोस्टर लावून तो व्यक्त करण्यात आला तर उद्धव गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया खुलासा करण्यात आला. एकंदरीत दोन्ही बाजूचे वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर आता उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्ष यांना निवेदन देण्यात येणार आल्याचे आ. सचिन अहिर यांनी सागितले आहे.त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष यांनी कृती करावी अशी भूमिका माडण्यात येणार आसल्याचे अहिर यांनी सागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ कोणीही काही ही घेऊ द्या.आम्ही आमच्या पध्दतीने आमची जी काही भुमिका आहेती मांडू. इतरांना काय बोध घ्यायचा आहे ते घेतील.असा खोचक टोला माध्यमांशी बोलताना आ.सचिन आहिर यांनी विरोधकांना लगावला.त्याच बरोबर ते हेही म्हणाले कि स्पिकरने कोणत्याही निर्णयाबाबतीत भाकित करणं हे उचित नाही.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन वरुन आल्यानंतर आमचे नेते किंवा वकिल युक्तीवाद करतील.सगळे दौरे सोडुन अध्यक्षांनी मुंबईत यायला हवं होत.आज ते येणार आहे अशी माहिती आहे असे त्यांनी सागितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे सरकारचे काम सुरु आहे. एवढी मोठी महानगर पालिकेची निवडणूक हे सरकार का घेत नाही. अनेक महानगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे हा या सरकारचा डाव आहे सत्ताधारीच प्रशासनाच्या विरोधात बोलायला लागले आहेत.जे काल पर्यंत आम्ही बोलत होतो तेच आज सत्ताधारी बोलत आहेत.मुंबई महानगरपालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. महापालिकेच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का लक्ष घालत नाही ? का बोलत नाही असा सवालहि सरकारला अहिर यांनी केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »