महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image व्हिडिओ

लॉकडाऊन मध्ये वाजंत्री बँड पथके यांची परिस्थिती बिकट,सरकार कडे मदती साठी याचना

प्रतिनिधी.

मुंबई – बँड पथक/ ढोल ताशे वाजवायचा व्यवसाय हा सिजनल व्यवसायआहे. उन्हाळ्यातील आणि दिवाळीतील लग्नसराई, गणपती, देवी या काळात मोठ्या प्रमाणावर धंदा असतो. गणपतीवेळी तर मुंबई, पुण्यात पूर्ण महाराष्ट्रातून बँड/ढोल ताशा पथके येतात एवढा धंदा या काळात असतो. पण लॉकडॉऊन मुळे या व्यवसायातील लोकांचा महत्वाचा सिजनच घरात बसून जात आहे.या व्यवसायातील लोकं अगदी सामान्य गरीब असलेली लोक आहेत. 4-5 महिने झाले काम बंद आहे अश्यात या लोकांनी आपले घर कसे चालवावे? सहा महिने उलटूनही हाताला काम नाही. तेंव्हा या लोकांनी जगायचे कसे? हा प्रश्न वाजंत्री व्यवसायातील लोक सरकार कडे करत आहे.

मुंबई चेंबूर येथील प्रभात बँड चे मालक बाळासाहेब लंकेश्र्र हे हा व्यवसाय ५० वर्षपासून करतात.मार्च ते जून या महिन्यात त्यांचा वाजंत्रीचा व्यवसाय मुख्यतःअसतो त्या दरम्यान या वेळ लॉक डाऊन असल्यामुळे आता त्याच्यावर व त्याच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता गणपतीमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय हा जोरात असतो पण आजूनही वाजंत्री व्यवसायाला सरकार कडून परवानगी नाही त्या मुळे आम्ही कस जागाव म्हणून ते सरकार कडे मदतीची याचना करीत आहे. महाराष्ट्रात प्रभात बँड सारखे मोजता असंख्ये वाजंत्री पथके आहेत सरकारने या पथकासाठी लवकरात लवकर काही उपाय योजना करावी. नाही तर कोरोनाने मरण येइल तेव्हा येईल पण त्या आधी या लोकांना उपास मारीने मरण येऊ नये. या साठी सरकारने वाजंत्री बँड पथक याचा व्यवसाय करणारे व त्याचे इथे काम करणारे कारागीर याच्या कडे त्वरित लक्ष देऊन त्याचा व्यवसाय कोरोनाचे नियम पाळून कशा पद्धतीने चालू करता येईल यावर काही तरी उपाय योजना काढून लवकरत लवकर या लोकाना मदत करावी हीच या लोकाची जगण्यासाठी अपेक्षा आहे.

Related Posts
Translate »