महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

संघाने मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसवले – प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या आधी आरोप प्रत्यारोपाचा गोंधळ पाहायला मिळतोय. देशाचे पंतप्रधान आणि बीजेपीची सगळी सूत्रे ज्यांच्याकडे आहेत ते म्हणजे पं. नरेंद्र मोदी. गेल्या काही दिवसापासून मोदींच्या नावाचे वारे राज्यात वाहत आहेत. कारण पण तसेच आहे लोकसभा निवडणुकीचे. विरोधी पक्षांच्या मते जर मोदी सत्तेत परत आले तर देशात लोकशाही संपून हुकुमशाही येईल.

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ आणि भारतीय जनता पक्षाला संपविले. पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हे स्वतःहून संघ कार्यालयात जायचे. मोदी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटीसाठी वेळही देत नव्हते. मागील पाच वर्षात मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाही. मोदी यांनी संघ आणि भाजपला संपवले आहे. मोदी हे केवळ चिन्ह ठेऊन निवडणुकीत त्याचा वापर करतात. संघाने मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत खाली उतरवले पाहिजे. आम्ही सुरुवात केली आहे, संघाने साथ द्यावी” असे आवाहन संघाला केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

Related Posts
Translate »