महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

राणा दांपत्य हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे – बच्चू कडू

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती / प्रतिनिधी – विदर्भात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु असताना राणा दाम्पत्य व यशोमती ठाकुर यांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक केली आहे. आता यांच्या वादात बच्चू कडू यांची उडी घेतली आहे. दोन्ही लोकप्रतिनिधींची शाब्दिक शेरेबाजी पाहता बच्चू कडू म्हणाले कि, अमरावती जिल्ह्याची परंपरा फार चांगली राहली आहे.आणि ती परंपरा चांगली ठेवण्याचा काम आमचं सगळ्या लोक प्रतिनिधीच आहे.

काही दिवसांपासून उठ सूट सगळ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न राणा दांपत्याकडून केला जात आहे. राणा दांपत्य हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपावरून बच्चू कडू आक्रमक झाले, एका आमदाराने दुसऱ्या आमदारावर आशी टीका करणे योग्य नाही. पुढे बच्चू कडू म्हणाले पैसे घेतले असेल तर निवडणूक आयोग व पोलिसांनी कारवाई करावी. पैसे घेतल्याच्या आरोपावर अमरावती सिपी व आयजी कडे याची तक्रार करावी व चौकशी करण्याची मागणी करावी. राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अभय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्यावर आवर घालावा.मी या प्रकरणाची तक्रार करणार आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »