महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

जनता उपाशी आणि नेते मात्र तुपाशी – काकासाहेब कुलकर्णी

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर / प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सुरु असलेल्या बैठकीत विद्यमान सरकारवर भाष्य करताना कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हटले कि, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला छेद देण्याचा प्रकार एकनाथ शिंदे फडणवीस आणि पवार सरकारकडून घडला आहे. शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी हे लोक फाईव्ह स्टार फोर स्टार हॉटेल बुक करत आहेत, स्वतःच्या अंगावर फुल उधळून घेत आहेत. शेतकऱ्याला मिरची तेल आणि भाकरी खायला मिळत नाही मात्र ही लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये बिर्याणी आणि गुलाब जामुन शिवाय ही लोक जेवत नाहीत. जनता मात्र उपाशी आणि नेते मात्र तुपाशी अशी अवस्था या राज्यामध्ये दिसून आलेले आहे.

अपुऱ्या पावसाभावी मराठवाड्यात अनेक जिह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर आपले मत व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाले, राज्यामध्ये कोणालाही सुखी ठेवायचे नाही हे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य शासनाला कोणतीही जाण नाही कोणतीही लाज नाही, हे निर्लज आणि गेंड्याच्या कातडीचे हे सरकार आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना देखील खऱ्या अर्थाने राज्यात अवैद्य धंदे सोलापूरमध्ये सुरू आहेत ,याचे मी पुरावे द्यायला तयार आहे, असं कोमल ढोबळे यांनी प्रेस मध्ये सांगितले आहे. हे जर वास्तव असेल तर तात्काळ गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे कुलकर्णी म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »