महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावत वंचितचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/42fXGOafNKs?si=Kwi1gSdEA6rgKrXx

जळगाव / प्रतिनिधी – देशात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे रस्त्यावरील अपघाताने होत असतात. अन ह्या अपघातांचे प्रमुख कारण रस्त्यांवरील खड्डे हे आहे. महाराष्ट्रात देखील ह्यात मागे नाही. सध्या राज्यात रस्त्यावरील खड्ड्याची अवस्था पाहता ह्या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. अशीच बिकट अवस्था बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर गेले कित्येक वर्षे दिसून येते आहे.

रावेर तालुक्यातून गेलेल्या बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होण्याची मालिका कायम सुरूच आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या ९९३ खड्ड्यांमध्ये बेशरम जातीची झाडे लावून अनोखा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

ह्यावेळी माध्यमांशी बोलताना शामिभा म्हणाल्या कि, महाराष्ट्र व मध्यप्रदेश ह्या दोन राज्यांना एकत्रित जोडणारा हा रस्ता असून, गेल्या तीन वर्षाचा आढावा घेतला असता , दर महिन्याला पाच अपघात येथे होत आहेत. येथील खड्डे मोजून त्याठिकाणी बेशरमाचे झाड लावून ,प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आदोलन असून केंद्र सरकारकडून ह्या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आलेल्या निधीत साधे खड्डे बुजविले जात नाहीत ह्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी वंचित बहुजन युवक आघाडीच्या राज्य कार्यकारीण सदस्या शमिभा पाटील, अम्रपाली जान, राखी सूर्यवंशी, चांद तडवी, प्रतिक दामोदरे, प्रकाश तायडे, दिपक कोंघे, भिका अटकाळे, जिवराम बेलदार, शंकर लहासे आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »