महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

महत्वाचे अनेक प्रश्न सोडून सरकार जातीपातीचं राजकारण करत आहे – यशोमती ठाकूर

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती / प्रतिनिधी – सध्या विदर्भात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगावच्या संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी मंदिरावरून या जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ही जनसंवाद यात्रा तिवसा मध्ये शहीद स्मारकावर अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभेला सुरवात करण्यात आली. या यात्रेला सुरुवात होताच सहभागी आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्यात व जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर चांगलीच तोफ डागली.

तिवसा विधानसभेचे आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्यासह जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर अंगणवाडी सेविका, मदतनीस, विजेचा प्रश्न असो हे सोडून जातीपातीचं राजकारण करीत आहे. हरमन कंपनी मी आणली अशी बतावणी करत खोटं बोलायचं, अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षपणे केली. नवनीत राणा यांनी खोटं बोलणं सोडावे, हरमन कंपनी ही काँगेसच्या मालकाची आहे, असे देखील वक्तव्य आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे जनसंवाद पदयात्रे दरम्यान केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »