प्रतिनिधी.
औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती सोबत दोन हात करीत असलेला शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे. मात्र जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेले पिकांचे नुकसान बघण्यासाठी केंद्र सरकारला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाग आली आहे. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक काढून टाकले आहेत तसेच पुढील पेरणीसाठी मशागतीचे काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक नेमकं कशाची पाहणी करण्याकरिता आले आहे. हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी? शेतात पिकं उभी असताना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक का आले नाही? राज्यातील खासदारांनी केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा का केला नाही? मोठ्या उद्योगांच्या संदर्भात मध्यस्तीने मार्ग काढणारे आणि केंद्रात कृषिमंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? राज्यातील भाजपचे नेत्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वेळेत पाहणी पथक का बोलावले नाही? केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो कुणालाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीयेत. केवळ त्यांच्या प्रश्नावर राजकारण करून मतांचा जोगवा मागण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येकडे लोटण्याचं पाप सरकार करीत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या दोन्ही सरकारांचा निषेध करीत असून केंद्र सरकारने तातडीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करावे अशी मागणी करीत आहोत.
Related Posts
-
हे विकासासाठी सरकार नाही, हे फक्त सत्ता आणि पंन्नास खोक्याचं सरकार - आ. प्रणिती शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापुर/प्रतिनिधी - सोलापुरातील वादग्रस्त सिद्धेश्वर सहकारी…
-
आजच्या सरकारला मी लाडाने ICE म्हणते - सुप्रिया सुळे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया अलायन्स…
-
राज्य सरकार हे कुरघोडी करणारे सरकार - अंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - देशभर फुटीरवादाचे…
-
भिवंडीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजान ईद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - देशभरात आज मोठ्या…
-
महायुतीच्या सभेत मुंबईकरांना देण्यात आली मोठी आश्वासने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या…
-
हळदीला आली झळाळी, राजपुरी हळदीला मिळाला १७ हजारांचा भाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सांगली/प्रतिनिधी - सांगलीच्या वसंतदादा पाटील…
-
गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन…
-
जिकडे हे नेते जातात तिकडे खोक्यांचा विषय येणारच - छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जिकडे हे राजकीय नेते…
-
महायुती सरकार हे भांडवलदारांचे असुन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही-बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील विकासाची पंढरी…
-
उभ्या असलेल्या चारचाकीला दुसऱ्या गाडीची मागून धडक, एक जागीच ठार
प्रतिनिधी. कल्याण- रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकीला मागून आलेल्या दुसऱ्या चारचाकीने…
-
कल्याणात सर्वांसमक्ष साकरण्यात आली प्रभू श्रीरामांची सहा फूट मूर्ती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - देशाच्या अध्यात्मिक आणि…
-
राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करणारं तरुण नेतृत्व - अशोक चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया आघाडीची…
-
डोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाक
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसी परिसरात अमुदान…
-
राणा दांपत्य हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे - बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात कॉंग्रेसची…
-
सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सरकार कोसळण्याच्या भीतीने हे…
-
विचार करुन मतदान करा,हे शेवटचे मतदान असणार आहे-प्रियंका चतुर्वेदी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर…
-
भाजप प्रणीत येड्यांच सरकार हे लोकांच्या जीवावर उठलेल सरकार - नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - नांदेड रुग्णालयात झालेल्या मृत्यू…
-
हे कसले संकटमोचक? एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन यांना टोला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - भाजपाचे मंत्री गिरीश…
-
कोण काम करतंय हे लोकांना माहिती आहे - वरुण सरदेसाई यांचा टोला
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना…
-
हे सरकार घोषणा करणारे आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे सरकार आहे- नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर…
-
सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - नुकताच आलेल्या "आटा…
-
काळ आला होता पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याची वेळ आली नाही
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/abf_Zx-4olY कल्याण/प्रतिनिधी - आपल्याकडे डॉक्टरांना देव…
-
या देशात शेतकऱ्यांची काही किंमत आहे का? - राजू शेट्टी यांचा सरकारला संतप्त सवाल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी…
-
छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत - मनोज जरांगे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. सांगली/प्रतिनिधी - राजकीय नेत्यांनी कितीही…
-
सरकारने राजीनामा द्यावा, जनता सरकारला माफ करणार नाही - नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टिम. नागपुर/प्रतिनिधी- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर…
-
अजित पवार पदासाठी नाही मग कशासाठी सत्तेत गेले, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे - विजय वडेट्टीवार
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - सध्या सुरु…
-
झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन,हे सरकार जातीय व धर्मवादी - प्रकाश आंबेडकर
अकोला, - राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास…
-
कोरोना काळातील उल्लेखनीय कामाबद्दल नवी मुंबई महापालिकेचे विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांचा कडून कौतुक
ठाणे/प्रतिनिधी - कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम…