महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

आगरी ग्रंथालय चळवळीद्वारे ‘सरावनसरी’ पावसाळी आगरी साहित्यसंमेलन

नेशन न्यूज मराठी टीम.

भिवंडी / प्रतिनिधी – आगरी ग्रंथालय चळवळी द्वारे दि.२६ ऑगस्ट रोजी भिवंडी येथील दिंडीगड येथे पावसाळी आगरी साहित्य संमेलन होणार आहे ज्यात युवा अन ज्येष्ठ आगरी साहित्यिकही सामील होणार आहेत.

आगरी बोलीभाषा, आगरी साहित्य जतन व्हावे तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्या आगरी ग्रंथालय उभे राहून त्या द्वारे वाचन-लेखन संस्कृती उभी रहावी यासाठी युवा साहित्यिक सर्वेश तरे, गीतकार-संगीतकार दया नाईक आणि चित्रकार, आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, साहित्यिक प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळीची सुरवात केली. आगरी ग्रंथालय संकल्पना प्रत्यक्षात मुर्त स्वरुपात डोंबिवलीत निळजे येथे सर्वोद्य महाविद्यालयाचे महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून झाले अन ठाणे कळवा येथे सामाजिक कार्यकर्ते  मनोज साळवी यांच्या प्रयत्नातून सुरु झाले.  त्यानंतर या आगरी ग्रंथालय चळवळीमार्फत अनेक साहित्यिक कार्यक्रमे आयोजित करण्यात आली.

नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेत द्वितीय वर्षाला ‘आगरी’ भाषेचा विषय अभ्यासा साठी सुरु करण्यात आला आहे.  खास करुन त्या विद्यार्थ्यांनी या साहित्यसंमेलनात सामील व्हावे अनं आगरी भाषा-साहित्याचे विविध पैलु जाणून घ्यावे असे आवाहन आगरी ग्रंथालय चळवळीचे दया नाईक यांनी केले आहे. हे पावसाळी साहित्य संमेलन श्रावण मासाचे आगमाचे स्वागताकरीत असून ह्या समेंलनाचे आगरी नाव ‘सरावनसरी’ म्हणचे श्रावणसरी असे योजिले आहे. ‘सरावनसरी’ ह्या आगरी साहित्य संमेलनात काव्यसंमेलन, आगरी भाषेवर परिसंवाद, भाषा अभ्यासकांसोबत प्रश्न-उत्तरे असे विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याचे आगरी ग्रंथालय चळवळीचे मोरेश्वर पाटील यांनी कळविले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »