महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पर्यावरण

पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण

नेशन न्यूज मराठी टीम.

दौंड/ प्रतिनिधी– मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी व नदी काठच्या परिसरात २००० हजार देशी झाडांची लागवड आॅल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विशेष सहकार्याने व द फाॅरवर्ड फाउंडेशन बेंगलोर आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून हे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी वड,पिंपळ,उंबर,चिंच, कडुनिंब,करंज, तसेच फळझाडे, औषधी झाडे,व फुलझाडे यांसारख्या झाडांची मिरवडी स्मशानभूमी,नदी काठी व आजूबाजूच्या परिसरात लागवड करण्यात आली आहे.

आपणही या निसर्गाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून मिरवडीतील या दोन कंपन्या एकञ आल्या आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.विशेष म्हणजे वड,पिंपळ,आंबा,अशा अस्सल देशी झाडांची निवड वृक्षरोपणासाठी करण्यात आली.यामुळे आता मिरवडी स्मशानभूमी व नदी किनारी हिरवळीचे जंगल बहरणार आहे.यावेळी द आॅल स्टेट कंपनीचे शंभर कर्मचारी अधिकारी,
शाळकरी मुले, शिक्षक,ग्रामस्थ व इतर वृक्षप्रेमी यांनी उपस्थित राहून श्रमदान केले.निश्चितच या वृक्षलागवड मुळे परिसराच्या वैभवात खूप मोठी भर पडणार आहे आणि ग्रामपंचायत व गावाला उत्पन्नाचे हक्काचे साधन होणार आहे. आत्तापर्यंत गावात ९००० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यावेळी आॅल स्टेट कंपनीचे संचालक तनय रावत,सर्व सहकारी व फाॅरवर्ड फाऊंडेशन चे समन्वयक सर्व अधिकारी वर्ग व मार्केट कमिटी संचालक तसेच मिरवडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी,कृषी अधिकारी आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »