महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

शासन लक्षवेधी निळा सत्याग्रहात आदिवासी भटके विमुक्त संघटनेचा सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर / प्रतिनिधी – आदिवासी भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीने 71 वा विमुक्त दिन व 75 वा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित शासन लक्षवेधी निळा सत्याग्रह या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यातील आदिवासी, पारधी, तडवी ,बिल, काटुनी, अंध, ठाकर इत्यादी जमातींना केंद्राचा ट्रायबल सब प्लांटमध्ये समाविष्ट असलेल्या बजेट मिळत नाही, राज्य सरकार या ओटीएसपी मध्ये मोडणाऱ्या जमातीसाठी भरीव बजेट देत नाही त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या समूहाला विकास करता आला नाही.

राज्यातील सर्वच विभागात मूळ आदिवासी व भटक्या विमुक्त बेचाळीस जमातींच्या हजारो कुटुंबांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. मोठ मोठ्या शहरालगतच्या परिसरात भटक्या जमातीचे शेकडो कुटुंब असुरक्षित जीवन जगतात. या जमातींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी 2011 मध्ये जनशताब्दी वर्षानिमित्त योजना सुरू केली होती. परंतु महसूल व सामाजिक न्याय प्रशासनाला नाकारते पणामुळे जमीन व लाभधारक उपलब्ध असूनही योजना राबवली गेली नाही.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »