महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

आपलं अंतिम उद्दिष्ट जाती निर्मूलन असलं पाहिजे – मेधा पाटकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

सोलापुर/प्रतिनिधी– आपल अंतिम उद्दिष्ट जाती निर्मूलन असलं पाहिजे, आज प्रत्येक समाजाला आरक्षणाची मागणी का करावी लागतीय? बाबासाहेबांनी सांगितलं होत की, 10 ते 25 वर्षात आरक्षणाची गरज पूर्ण झाली पाहिजे. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली नाही. सर्व नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार देणं झालं नाही. शिक्षण आणि आरोग्य हे मोफत असलं पाहिजे. त्यासाठी १% सर्वात जास्त धनिकांवरती २% टॅक्स लावला पाहिजे. दरवर्षी सरकारी तिजोरीत साडेसात लाख कोटी जमा होतील. आणि वारसा संपत्ती वरती त्याच्यावर एकदाच ५०% टॅक्स लावला पाहिजे. साडे नऊ लाख कोटी रुपये जमा होतील. अस्तित्वाचे प्रश्न बाजूला करून अस्मितेचे प्रश्न उठवणं हा लोकशाहीचा खेळखंडोबा आहे.

म्हणून मराठाचं नव्हे तर ब्राम्हण, मुस्लिम समाज ही आरक्षण मागत आहे. दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आता आश्वासन दिलं आहे. कायद्याने मंजूर झालं तर त्याला अर्थ आहे. यासाठी मनोज जरांगे पाटलांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. आश्वासन हे आश्वासनचं असतं. मात्र, अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आंदोलनचं काम करत. असं मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी मेधा पाटकर यांनी सोलापुरात व्यक्त केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »