महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – केंद्राकडून कांद्याच्या ४० टक्के निर्यात दरवाढीचे परीणाम कांदे उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यावर झालेला आहे.नाशिक मध्ये देखील कृषी उत्पन्न समितीच्या कांदे विक्री संबंधी लिलावात या भाववाढीचा थेट परिणाम झालेला आहे. चांदवड येथे सलग कांद्याचे लिलाव तीन दिवसापासून बंद आहेत. कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीत संचालक मंडळाची बैठक घेतली गेली. त्यात जो‌ पर्यंत मागण्या सरकार मान्य करत नाही. तोपर्यंत लिलावात भाग न घेण्यास ठाम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी व्यापारी बांधवांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना टाळाटाळ केली. त्यानंतर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांना यासंदर्भात विचारणा केली असता. त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना संगितले की, बाजार समितीत काम करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना संचालक मंडळानी सांगितले की 26 तारखेची शासनाची बैठक होई पर्येंत आपण बाजार समिती काम करावे,परंतु यावर व्यापाऱ्यांनी सांगितले की आमच्या नाशिक जिल्हा आसोशियनने आपला परवाना जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार 64 व्यापाऱ्यांनी आपला परवाना बाजार समितीकडे जमा केला आहे.

त्याच प्रमाणे जाधव यांनी सांगितले की आम्ही व्यापाऱ्यांना विनंती करून देखील ती त्यांनी मान्य केली नाही. अखेर आम्ही नवीन कांदा व्यापाऱ्यांना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नवीन व्यापाऱ्यांनी परवाना काढून कांद्याचा व्यापार सुरू करण्याचे आवाहन केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »