महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या राजकीय

डोंबिवलीमधून महायुतीला ९० टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल-श्रीकांत शिंदे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 20 मे हा मतदानाचा दिवस श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या त्यांना काट्याची टक्कर देत असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळेच आता कल्याण, डोंबिवली बरोबरच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे श्रीकांत शिंदे आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना येथील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यात उत्साह संचारल्याचे दिसत आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले “लोकांची ही गर्दीबघून महायुतीचा विजय पक्का आहे असं मला वाटतं. प्रत्येक नागरिक हा घरातून बाहेर पडून या रॅलीत सहभागी झाले. लोकं आमच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. डोंबिवलीमधून महायुतीला 90% टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल. कारण लोकांची ही गर्दी आम्हाला सांगतेय कि चिंता करू नका यावेळी सुद्धा विजय हा महायुतीचाच होणार.”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »