महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी मुख्य बातम्या

अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे ज्वारी पिकाचे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटांना तोंड द्यावे लागते. वातावरणात थोडाही फरक झाला की त्याचा परिणाम पिकांवर होतो आणि नंतर शेतकऱ्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ येते. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडासह पाऊस येत आहे. या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या या पावसामुळे ज्वारी, तीळ, भुईमूग या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

केळापूर तालुक्यातील अर्ली येथील शेतकऱ्यांनी 500 एकरात ज्वारीची लागवड केली होती. चांगले पीक येईल अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसाने पिकांची माती केली. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Related Posts
Translate »