महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यामध्ये ६० गावांमध्ये स्मशानभूमीचा अभाव

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव / प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात 60 गावांमध्ये स्मशानभूमी नाही त्या मध्ये सर्वात जास्त गाव मुक्ताईनगर तालुक्यात आहेत. साठ ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी करणार तसेच ज्या गावांमध्ये स्मशान भूमी आहे. परंतु रस्ते व लाईट नाही त्या ठिकाणी देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा अधिकारी ह्यांनी चोपडा तालुक्यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली त्या आधी त्यांनी माचला या गावी जाऊन निवडणूक कामे गृहभेट घेतली व मतदान नोंदणी संदर्भात सूचना व विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी , तहसीलदार व अप्पर तहसीलदार आधी उपस्थित होते.

पी एम किसान योजनेत चोपडा तालुक्याचे सर्वात जास्त लक्षांक आहे तसेच महसूल विभागाचे ज्या सूचना व काम आहे त्या संदर्भात चोपडा तालुक्याचे चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची परिचिती नागरिकांना होईल असे या वेळेस जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या वतीने हातभट्टी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 105 ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 92 जणांना अटक करण्यात आली आहे जवळपास 18 हजार रसायन नष्ट करण्यात आलेले आहे तेराशे लिटर रसायन पाकीट मधले जप्त करण्यात आला आहे हे कारवाई संपूर्ण जिल्ह्यात झालेली आहे राज्य उत्पादक शुल्क कार्यालय ई कार्यालय होणार. हातभट्टी वर फक्त कारवाई न करता जो कोणी हातभट्टीच्या धंद्यात आहे त्याला इतर व्यवसाय करण्यासाठी प्रावृत्त करण्यासाठी स्किल ट्रेनिंग चे असिस्टंट कमिशनर साहेबांना सांगितले आहे व्यसनाधीन व्यक्तींसाठी व्यसनमुक्ती साठी काम करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »