महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बहुल भाग अद्यापही मुलभुत सुविधांपासून वंचित

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. मात्र तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या या मतदार संघात स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्स साजरा झाल्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक पण सत्य चित्र समोर येत आहे. शासनाच्या ‘जलजीवन मिशन अंतर्गत’ योजना असूनही त्याचा फायदा या नागरिकांना होतांना दिसुन येत नाही.

इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात अजूनही महिलांना आणि मुलींना भर उन्हात पायपीट करत करत पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. धरण झाल्यावर धरणालगत पुनर्वसन झालेल्या अनेक वाड्यापाड्यांना धरणा लगत असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण तंतोतंत येथे लागू पडत आहे. तसेच रस्त्यांच्या अपुऱ्या आणि रखडलेल्या कामामुळे रुग्णांना आणि गरोदर महिलांना आजही झोळीतून नेण्याची वेळ येत असून हाच का आत्मनिर्भर भारत असे म्हणण्याची वेळ या बांधवांवर आली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे आमच्या आदिवासी बांधवांवर ही वेळ आली आहे. यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि आणि थाटामाटात उद्घाटन झालेल्या रस्त्यांच्या कामाची तसेच अपूर्ण असलेल्या कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित असलेल्या अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक ग्रामस्त यांच्या कडून हॉट आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »