महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

शेतकर्यांना मदत न मिळाल्यास वंचित बहुजन महीला आघाडी जिल्हाभर तिव्र आंदोलन करणार

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती/प्रतिनिधी – आज प्रचंड महागाईचे चटके सामान्य माणसाला सहन करावे लागत आहेत. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेत, वाढती बेरोजगारी, शेतकरी समस्या, शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने योग्य उपाय योजना करुन या सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवायला हवे. जर ही परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर गोरगरीब सामान्य माणसाने जगावे कसे ? हा प्रश्न भेडसावत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करुन सध्याच्या देशातील व राज्यातील सरकारने योग्य ती पाऊले उचली पाहीजे. या सर्व प्रकारा बद्दल जर न्याय मिळाला नाही तर लोकाच्या भावना लक्षात घेता, वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जी व जिल्हाच्यावतीने तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा अंजनगाव तहसील कार्यालय येथे निवेदनात देण्यात आला आहे.

या प्रसंगी वंचित बहुजन जिल्हा महिला आघाडी महासचिव गंगा प्रेमानंद इंगळे, जिल्हा सचिव तथा सरपंच विपिन अनोकार, जिल्हा प्रवक्ता रामजी राठोड, चौसाळा सरपंच सुनंदा ताई पाखरे, दहिगाव रेचा सरपंच मंगलाताई मनोहर डोगरे, उपजिल्हा प्रमुख अतुलभाऊ पवार, रुपेश भाऊ वाठ, सुनिल राक्षसकर, पंकज वारुळे, मंगेश शिंदे, अनुरुप बसवंत, प्रेमानंद इंगळे, रोशन इंगोले, पंकज भटकर, अरविंद गांवडे, विकास खंडारे, रमाताई सावळे, उषाताई रायबौले, निर्मला गवई, शुभांगी ताई वानखडे, शोभाताई अढाऊ, अरुणा गावनेर , सरला सावळे, शिलाताई नाईक, निर्मला सावळे, सुशिलाताई राक्षकर, शारदा ताई रामटेके, यशोधरा गवई, पुष्षा खंडारे, कविता मसाने, इदु जामनिक, बेबी ताई राक्षकर, नंदा देविदास वानखेडे, मदां ताई धांडे आशाताई सावळे, कुसुम काळपाडे, आशा ताई पानझाडे, शेषकन्याताई वाकोडे, शितल वाकोडे ह्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी व महीला पदाधिकारी यांनी निवेदन सादर केल आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »