महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी – प्रवीण दरेकर

कल्याण/प्रतिनिधी – महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला  भेट देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात घडणाऱ्या या घटनानांना गृहखाते जबाबदार असून सरकार या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. एकामागोमाग घटना घडत असतांना सरकारची साधी एक व्यापक बैठक नाही या बद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. त्याच बरोबर पुण्यातील वरिष्ठ  पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी जो पर्यंत भर चौकात खून होत नाही तो पर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही असे म्हणाले. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम आहे अशी गंभीर  टीका दरेकर यांनी केलीय.

यावेळी त्यांनी महापालिकेत आणलेल्या प्रभाग रचनेत बद्दल देखील प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली. तर शक्ती कायदा दीड वर्ष झाला अस्तित्वात आला नाही, तो लवकर आणण्यासाठी विरोधी पक्ष देखील सोबत असल्याचे दरेकर म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »