महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी बिंदास बोल

पपईचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी जशी जगभरात प्रसिद्ध आहेत तशीच येथील पपईला सुद्धा बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच चोपडा तालुक्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व्यवस्था होत असते. परंतु एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये लखलखत्या उन्हापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पपईच्या रोपट्याला क्रॉप कव्हर लावले आहे. परंतु यावर्षी उन्हाचा तडाखा जबरदस्त असल्याने क्रॉप कव्हर लावून देखील पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे.

वीज पुरवठा अनियमित होत असल्याने पपईच्या (Papaya) पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यातही अनियमितता असल्यामुळे पपईचे रोप सुकायला लागत असल्याची माहिती चोपड्यातील शेतकरी सुरलचंद जैन यांनी दिली आहे. शेतातील उभं पीक डोळ्यासमोर जळताना पाहण्याची ताकद शेतकाऱ्याकडे आता उरली नाही आहे. तरी तो आपल्या लेकरासारख्या पिकाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. फळ बागेला फवारणीचे डोस देऊन, खत टाकून, पाणी देऊन पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Related Posts
Translate »