महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

कंत्राटी पद भरतीबाबत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर डागली टीकेची तोफ

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव / प्रतिनिधी – सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासकीय नोकर भरती देखिल कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला जातोय. त्याच धर्तीवर आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, शासकीय आणि नीम शासकीय जागा मध्ये पन्नास टक्के जागा या रिक्त आहेत या जागा कायम स्वरुपी भरण्या साठी सरकार कडे पैसे नाहीत कारण सरकार दिवाळं खोरीत गेले आहे. त्यामुळे सरकार ने या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र कंत्राटी पद्धतीने जागा भरताना अनेक मर्यादा असतात. हे लोक कायम नसल्याने बंधन नसल्याने ते मन लाऊन काम ही करत नाही, त्यामुळे काही ठिकाणी कंत्राटे पद्धतीने काम देणं ठीक असले तरी सर्वत्र मात्र कंत्राटी पद्धतीने काम देणे आणि त्यावर जबाबदारी देणे योग्य नाही.

उद्याच्या काळात मंत्री मंडळ ही आता कंत्राटी पद्धतीने चालवावे.आणि दर महिन्याला नवीन नवीन भरती करावी. कायम स्वरुपी मंत्री मंडळाची आणि पाच वर्षे आणि तीन वर्ष साठी गरजच काय ? असा सवाल करून एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकार वर टीका केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »