महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सोलापूरात १००० रिक्षावर विजबिल न भरण्याचे फलक

प्रतिनिधी.

सोलापूर – संपूर्ण राज्यभर मध्ये लॉकडाऊन काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते तसेच सर्व नागरिकांना वाढीव लाईट बिल आल्यामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत त्याच्यामुळे काही नागरिकांचे वीज कनेक्शन कट करत आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जोपर्यंत महाराष्ट्र सरकार वीज बिल माफ करत नाहीत. कोणीही लाईट बिल भरू नये त्याच अनुषंगाने आज सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन केले व सुमारे १००० रिक्षावर “वीजबिल भरू” नका असे फलक सामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी लावण्यात आले आहे.

एवढे करूनही विजबिल माफ नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने एक लाख नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळेस नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिलासदरच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गणेश पुजारी नगरसेविका ज्योतीताई बमगुंडे कोषाध्यक्ष बबन शिंदे प्रदेश कार्यकारणी सदस्य अंजनाताई गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला युवा नेते गौतम महाराज चंदनशिवे अनिरुद्ध वाघमारे विनोद इंगळे विठ्ठल पाथरूड विजयनंद उघडे सचिन शिराळकर चाचा सोनवणे रवी थोरात अण्णासाहेब वाघमारे, अँड.विशाल मस्के, अँड.मालिक कांबळे विजय बमगुंडे, सुजाता ताई वाघमारे, मंदाकिनी शिंगे धम्मरक्षता कांबळे हेमा अनिरुद्ध वाघमारे पल्लवी सुरवसे पुष्पा गायकवाड फुलावती काटे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts
Translate »