महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

पावसामुळे उध्वस्त झालेल्या केळी पिकांच्या भरपाईची शासनाकडून मागणी

पंढरपूर/प्रतिनिधी – पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान केले. पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण आवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे केळी बाग उध्वस्त झाली. मागील वर्षी पाण्याच्या अभावी शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरश: टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या.

शेवते येथे राहणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांची ६ एकर केळीची बाग अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली आहे. केळीच्या नुकसानाची तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केळी उत्पादक दशरथ खळगे यांनी केली आहे. युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवते परिसरात भेट देत जमीनदोस्त झालेल्या केळी पिकांची पाहणी केली. तसेच मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही सुद्धा शेतकाऱ्यांना त्यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »