महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य लोकप्रिय बातम्या

कोरोनाच्या केजरीवाल सरकार सज्ज,रोज ४ लाख गरजू लोकांना देणार मोफत जेवण.

प्रतिनिधी

 दिल्ली- करोनाने जगभर थैमान घातले आहे. प्रत्येक राज्य हे लोकांसाठी आपल्या पद्धतीने उपाय योजना करत आहे.लोकांनी केजरीवाल सरकारच्या उपाययोजना आणि प्लानिंग चे खूप सारे कौतुक केले आहे.आता दिल्लीत ३९ रुग्ण आहेत करोनाच्या विषाणूने जर तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला तर रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू शकते. हा धोका नियंत्रणात अनन्यासाठी केजरीवाल सरकारने पाच डॉक्टरची एक टीम बनवली आहे. त्या टीम ने एक कृती आराखडा बनविला आहे.प्रतिदिन जरी एक हजार जरी नवे कोरोनाचे रुग्ण आले तरी त्याचा एका वेळी त्याच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज असेल.असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सागितले.परिस्थिती जर गंभीर झाली तर कशा पद्धतीने तिचा सामना करायचा याचा आढावा घेण्यात आला आहे.  

दिल्लीत येऊन मजुरी करणाऱ्या हातमजुरांची जेवणाची जबाबदारी हि दिल्ली सरकारची आहे.लॉकडाऊन मुले काम नसल्यामुळे मजुरांना दोन वेळच्या जेवणाची चिंता होऊ लागली आहे.ते आपल्या गावी शेकडो मिल पायी चालत स्थलांतरकरीत आहेत. पण अनेकांना तेही शक्य नसल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे .

या मजुरांसाठी २२५ सरकारी शाळानमध्ये मोफत राहण्याची व मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे .दररोज 20 हजार लोकांना दिल्ली सरकार मोफत जेवण पुरवत होते आता त्याची संख्या वाढवून आता हि संख्या २ लाख लोकांन पर्येंत पोहचविण्यात आली आहे. ५६८ शाळान मध्ये आज पासून ४ लाख गरीब लोकांना दोन वेळचे जेवण हे मोफत दिले जाणार आहे.त्याच बरोबर त्याची राहण्याची सोय केली आहे. त्याच बरोबर कोणीही गरीब दिल्लीत उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सागितले.     

Related Posts
Translate »