महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, पावसाअभावी पिक धोक्यात

नेशन न्यूज मराठी टीम.

नंदुरबार / प्रतिनिधी – ऑगस्ट महिना संपण्यात आला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून पाऊस कधी पडेल या आशेवर आहे. जिल्हात यंदा सरासरी पेक्षा फार कमी पाऊस झाला आहे. कमी पाऊस झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिना संपायला आला आहे परंतु पाहिजे तसा पाऊस न पडल्याने मिरची पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. विहिरीतली पाण्याची पातळी घटली मोठ्या प्रमाणात घटली आहे. कमी पाण्यामुळे मिरचीची वाढ होत नसल्याचे चित्र आहे .पहिलीच आर्थिक परिस्थितीत फसलेल्या शेतकऱ्यांनी कसाबसा पैसा गोळा करून मिरचीची लागवड केली परंतु कमी पावसामुळे निश्चित मिरची पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

लागवडीसाठी लागलेला खर्च देखील जमा होणार नाही अशी परिस्थिती आहे. मागील वर्षी मिरची पिकाला चांगला भाव मिळाला म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली. परंतु निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . कमी पाण्यामुळे मिरची पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अजून कर्जबाजारी होईल यामुळे सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »