महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या लढाईत मध्य रेल्वे सज्ज जीवनावश्यक वस्तूची वाहतूक युध्दपातळीवर

प्रतिनिधी.

मुंबई- कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. सर्व सरकारी यंत्रना आपापल्या या संकटाचा सामना करीत आहे. त्यात रेल्वेही आपल्या परीने कोरोनाच्या लढाईत सज्ज झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण रेल्वेची माल वाहतूक हि युद्ध पातळीवर सुरु आहे.लोकांना या लॉकडाऊन मध्ये रेल्वेच्या या मालवाहतुकीचा फार मोठा उपयोग झाला आहे जीवनावश्यक गोष्टीची कमतरता या मुले लोकांना जाणवली आहे.वेगवेगळ्या गुड्स शेड,स्टेशन आणि नियंत्रण कार्यालयात रेल्वे कर्मचारी २४ तास काम करत आहे, व या संकट समयी देशाला मोठे योगदान करत आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूची एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभर वाहतूक करण शक्य झाले आहे. २८,५५५ मालडब्यातून हि वाहतूक शक्य झाली आहे .२८,५५५, लोड केलेल्या मालडब्यामध्ये  कोळसा,पेट्रोलियम उत्पादने,कंटेनर,अन्यधान्य, खाद्यपदार्थ,कांदा,साखर या जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. या सर्व जीवनावश्यक वस्तू गरज असलेल्या देशाच्या विविध भागात रेल्कवे मालगाडयातून पोहचवली जात आहे आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आजून हि वाहतूक सुरूच राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतुक मुंबई पुणे,भुसावळ,नागपूर,सोलापूर या रेल्वेच्या विभागातून करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे .

Related Posts
Translate »