महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

गणेशपुरीत श्रमजीवींचा स्वातंत्र्याचा जल्लोष,हजारो श्रमजीवी कष्टकऱ्यांची तिरंग्याला मानवंदना

ठाणे/प्रतिनिधी – संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा झाला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला, जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत,अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला, तिरंग्याला मानवंदना दिली.

उपेक्षित कष्टकरी देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या, शाहिद झालेल्या हुतात्म्यांना सलामी देऊन साडेतीन दशकांची श्रमजीवी परंपरा अबाधित ठेवली. यावेळी भाषणात विवेक आणि विद्युलता पंडित यांनी खरे स्वातंत्र्य गरीब सामान्यांना मिळवून देण्यासाठी लढाईची हाक दिली. हे अमृत महोत्सवी वर्ष संघर्ष वर्ष असेल असे सांगितले. श्रमजीवी सैनिकांनी एक वर्ष देशासाठी अर्पण करावे, वर्षभरात सरकार आणि अधिकाऱ्यांना ते मालक नाहीत नोकर आहेत याची जाणीव करून देण्यासाठी श्रमजीवी संघर्ष करेल असे यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी काढले.  यावेळी वज्रेश्वरी पासून तब्बल तीन तास रॅली ने गणेशपुरी पर्यंत येऊन झेंडावंदन केले. यावेळी अत्यंत शिस्तबद्धपणे मिरवणूक आणि मनसोक्त नाचत गाजत जल्लोष साजरा केला.

यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, केशव नानकर, कार्याध्यक्ष  ऍड स्नेहा पंडित दुबे, सेवा दल प्रमुख आराध्या पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, युवा उद्योजक रोहन गायकवाड, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, सुरेश रेजड, हिरामण नाईक आदी पदाधिकारी होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »