महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट

 

कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत लागलेल्या आगीने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला. या घटनेत जीवितहानी तसेच आर्थिक नुकसान झाल्याने अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने आता डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांच्या “कामा” संघटनेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कल्याण मतदार संघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यादेखील उपस्थित होत्या. त्यानंतर अंबादास दानवे हे आग दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी एम्स हॉस्पिटलला गेले. यादरम्यान त्यांनी जखमींची विचारपूस केली.

अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोट घटनेवर हळहळ व्यक्त केली. त्याचबरोबर सरकारला तिखट शब्दात टोला लगवला ते म्हणाले “डोंबिवली एमआयडीसीमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून सरकारला याचा जाब विचारला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात डोंबिवली एमआयडीसी मधील 5 धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता. आताच्या सरकारच्या काळात त्यावर काहीच निर्णय झाला नाही. या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजेल तसेच सर्व विभागांची चौकशी करावी.” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

 

Related Posts
Translate »