महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी थोडक्यात

ऐन पावसाळ्यात पाण्याचे संकट; टँकरद्वारे पाणीपुरवठा

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – पावसाची सध्या परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील काही भाग अजूनही पाण्याअभावी कोरडा राहिलेला दिसून येतोय. अपुऱ्या पावसाने पाण्याचे साठे पुरते न भरल्याने सामान्य जनतेला रोजच्या वापरातील पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.

येवला तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत. यामुळे आजच्या स्थितीला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्या करीता ग्रामस्थांना पाण्याकरता वणवण करण्याची वेळ येत असल्याने पंचायत समिती द्वारे येवला तालुक्यातील ३२ गावे आणि १५ वाडी-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×