महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

येणाऱ्या काळात जनता आम्हाला मोठ्या बहुमताने विजयी करेल – खा. प्रियंका चतुर्वेदी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या रंधूमाळीत आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात देशभर सुरू आहे. त्यातच प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना ठाकरे गट (Priyanka Chaturvedi) यांनी विरोधकांवर आरोप करत त्यांचा समाचार घेतला आहे. नाशिक आणि ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले असूनही या जागांवर भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गटात चुरस चालू आहे. बंद दाराआड सुरू असलेली मारामारी महाराष्ट्र पाहत आहे. ना नाशिकबाबत निर्णय, ना कल्याणचा निर्णय, ना ठाणे येथेही निर्णय मुख्यमंत्री आपल्या मुलाचे तिकीट आणू शकत नाही, तर सोबत गेलेल्या खासदारांना काय आश्वासन देणार. असा टोलाही प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

भाजप फक्त वापरा आणि फेकण्याचे काम करते. सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुका येऊ द्या, मग भाजप यांची अशी अवस्था करेल की, अख्खा महाराष्ट्र त्यांची नालस्ती करेल, अशी टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.महाराष्ट्राची जनता ही काहीही सहन करेल पण बेईमानी आणि गद्दारी सहन करणार नाही. जर कोणी लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहे, ते म्हणजे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले आहे. येणाऱ्या काळात जनता आम्हाला मोठ्या बहुमताने आम्हाला विजयी करून ते जनता दाखवून देईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »