महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

लोकांच्या मृत्यूला जबाबदार ट्रिपल इंजिन सरकारवर खटला भरणार – सुप्रिया सुळे

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती/प्रतिनिधी -नांदेड,घाटी रुग्णालयात झालेल्या मृत्यू मुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार त्यामुळे चव्हाट्यावर आला आहे . या घटनेचा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारचा चांगलाच संचार घेतला आहे.

त्या म्हणाल्या या ट्रिपल इंजिन सरकारचं नियोजन नसल्यामुळे घाटी आणि नांदेड येथील पन्नास लोकांना जीव गमावावा लागला. आज 12 लहान बालकांचा जीव गेला, याला जबाबदार महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. आम्ही खटला भरणार आहोत. राजकीय विषय म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने हा खटला भरू, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे सांगितले. आज शिंदे व फडणवीस तातडीने दिल्लीला गेले मात्र अजित पवार गेले नाही यावर मात्र सुप्रिया सुळे यांनी बोलणे टाळले. मी नांदेड, घाटी मृत्यू प्रकरणावर बिझी असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी अमरावतीत आल्या होत्या.

राज्यातील सरकार हे असंवैधानिक कामे करत आहे. कंत्राटी भरतीला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. कंत्राटी भरती करत आहात तर पब्लिक सर्विस कमिशन कशासाठी आहे? मंत्रालय ही कंत्राटीवर देणार असाल तर सरकार कशासाठी असते? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी कंत्राटी भरतीचा विरोध केला. संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन सरकार काम करत असेल तर आगामी काळात यावर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »