महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी लोकप्रिय बातम्या

नाशिक जिल्हातील बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/wIQPhuweoA8

नाशिक/प्रतिनिधी – ठाणे रायगड, पालघर आणि इतर अनेक राज्याच्या जिल्ह्यामध्ये पावसाने मोठा उधम माजवला असला तरी नाशिक जिल्हातील बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे येवला तालुक्यासह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जेमतेम अल्प पावसावर शेतकऱ्यानी मका, भुईमूग,बाजरी पीक घेतले आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली असून अक्षरश; पीक हे पाणी पाणी करू लागले असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचे दिसत आहे.

येवला तालुक्यातील ममदापूर भागात अक्षरश; पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.कर्ज काढून रक्ताचे पाणी कार्यून मेहनत केली शेतीची पेरणी केली पण पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे सकट आले तर पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहील या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »