महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

जनतेला माहीत आहे कोण काम करत, कोण नाही -केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण– मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानक जवळील पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल एम आर व्ही सीच्या माध्यमातून सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला असून त्याचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .हा पूल झाल्याने नागरिकानां मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढल्याने नागरिक रेल्वेला दुवा देतील तर रेल्वे समस्या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगत कल्याण मध्ये टक्केवारी आणि श्रेयावरून वाद नेहमी सुरू असल्याची टीका मनसे आणि शिवसेनेवर करत असताना पाटील पुढे म्हणाले की , जनतेला माहीत आहे कोण काम करत आहे कोण नाही , राजकीय नेत्याना आवाहन आहे की सर्वांनी एकत्र येऊन जनतेचे काम करा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले .

नितेश राणे प्रकरण बाबत केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की , घाणरडे राजकारण करणे उचित नाही , एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीशी असेल तर कायदा सर्वांसाठी समान आहे , परिस्थिती निर्माण करून भाजपाचा आहे म्हणून म्हणून कुणाला अटकावायचे उचित नाही सत्ता आहे म्हणून दुरुपयोग करू नका असे आवाहन कपिल पाटील यांनी केले .

भाजपा मधील नगरसेवक अथवा कार्यकर्ता अन्य पक्षात जाणार नाही , अनेक ऑफर येतात मात्र आमचा कार्यकर्ता स्वाभिमानी असल्याने विकास आघाडीच्या  खिचडीमध्ये जाणार नसल्याचा दावा यावेळी पाटील यांनी केला .

भिवंडी ते कल्याण मेट्रो सुधारीत अथवा जुना डीपीआर प्रमाणे कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी करत जनतेने आता शिवसेनेला सवाल करावा या कामाला का वेळ लागत आहे .आणि मेट्रो झाल्यास सर्व सामन्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे पाटील यांनी मत व्यक्त केले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे , माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »