महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

कल्याण ग्रामीण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी २११ जागांसाठी ७२८ उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी.

कल्याण – कल्ल्याण ग्रामीण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या २११ जागांकरीता ७२८- उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्राप्त अर्जाची छाननी ३१  डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १  जानेवारी पर्येंत आहे. कल्याण ग्रामीण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कोरोना ची भीती ओसरली असून निवडणुकीत नागरिकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. तब्बल २११ जागांसाठी ७२८ अर्ज उमेदवारांनी भरले आहेत.

 म्हारळ , वरप, कांबा , रायते , भिसोळ-आणे , गोवेली पिंपोळी, घोटसई, खडवली , इत्यादी २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे , १५ जानेवारी  मतदान होणार आहे त्यामुळे कल्याण तालुक्यातील वातावरण राजकीय झाले असून ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांना सक्रिय सहभाग असल्याने वॉर्ड मध्ये जिंकण्यासाठी अनेक उमेदवार अर्ज भरून निवडणुकीत चुरस निर्माण करत आहेत .दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून सगळ्य़ांनी निवडणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.

Related Posts
Translate »