महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी बिंदास बोल महाराष्ट्र

तुटलेल्या विद्युत तारांमुळे ७ जनावरांचा जागीच मृत्यू

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन पशुपालन आहे. कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विद्युत खांबावरील तार तुटल्याने सात जनावरांचा (Animal) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यामधील हरताळा गावात घडली आहे. शेतशीवारामध्ये जनावरे बांधून ठेवलेली असताना विद्युत खांबावरील तारा तुटल्याची माहिती हरताळा गावातील शेतकरी किशोर देशमुख यांनी दिली.

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करून देखील कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. हा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. नुकसान भरपाई न मिळाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

Related Posts
Translate »