महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पर्यावरण

पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यामध्ये धरणसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरण नियंत्रणाकरिता धरणाचे 04 गेट 0.30 मी.ने उघडण्यात आले आहे.

तर कलिसरार धरणाचे 2 गेट उघडण्यात आले आहे. त्यामधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये. जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये. जलाशयात येणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. असे निर्देश प्रशासनाद्वारा देण्यात आले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »