महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

नगर दक्षिण मधील २५ उमेदवार आजमावणार नशीब

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अहमदनगर/प्रतिनिधी – अहमदनगर लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघ विभागाला आहे दक्षिण आणि उत्तर नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहे. अहमदनगर मतदारसंघात लोकसभा निवडणूक 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणार आहे.

लोकसभा मतदारसंघांसाठी ४२ उमेदवारांचे ५५ नामनिर्देशन पत्र दि. २५ एप्रिल पर्यंत प्राप्त झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या छाननीत ३६ उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने २५ उमेदवार हे निवडणूक लढविण्यासाठी अंतिम करण्यात आले व त्यांना दुपारी ३.०० नंतर लगेच चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणूक लढविणा-या २५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »