महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य महत्वाच्या बातम्या

उन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढला असून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे महत्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. राज्यात अनेक जण उष्माघाताला बळी पडले आहेत. म्हणूनच नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे एका मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली होती. मात्र त्या रुग्णाचा मृत्यू उष्माघाताने नव्हे तर हृदयविकाराने झाले असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 24 उष्माघाताचे रुग्ण आढळून आले. मात्र आता या रुग्णांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी महत्त्वाचे कामे सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत पूर्ण करावी. महत्वाचे कामे असल्यास रुमाल, छत्री सोबत ठेवावे. तसेच सतत पाणी पिण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना केले आहे.

Related Posts
Translate »