महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य महत्वाच्या बातम्या

मटन खाल्ल्याने विषबाधा झालेल्या १५ जणांवर उपचार सुरु

यवतमाळ/प्रतिनिधी – तुम्ही जर मांसाहारी असाल तर ही बातमी वाचल्यानंतर मांस खाण्याआधी तुम्ही दहावेळा विचार कराल. मांसाचे सेवन करणारे अनेक जन शिळे मटन, चिकन अगदी आठवडाभर शिजवून खातात. पण असे करने अनेकदा जिवावर बेतू शकते. यवतमाळ जिल्ह्यात शिळ्या मटणाच्या सेवणाने तब्बल 15 नागरिकांचा जीव धोक्यात आला.

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 15 जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. तांडा आणि अंजी येथे काही नागरिकांनी रात्रीचे उरलेले बकऱ्याचे शिळे मटन खाल्ले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना त्वरित आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. शिळे मटन खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णांमध्ये 6 महिला व 13 पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Related Posts
Translate »